Border Dispute: क्या है कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवाद, मराठी अस्मिता की 66 साल पुरानी लड़ाई में अब क्या होगा?
यह सीमा विवाद कर्नाटक के बेलागवी (बेलगाम), उत्तर कन्नड़ा, बिदार और गुलबर्गा जिलों के 814 गांवों से जुड़ा है। 1956 के राज्य पुनर्गठन अधिनियम के तहत जब राज्यों की सीमा का निर्धारण हुआ तो ये गांव उस वक्त के मैसूर राज्य का हिस्सा बन गए। https://ift.tt/fO3slbk'शुक्ल पक्ष' में इस बार शार्क अनुपम मित्तल की पंकज शुक्ल से गुफ्तगू
शार्क टैंक इंडिया में इस बार शार्क होंगे अनुपम मित्तल जो शादी डॉट कॉम के फाउंडर हैं। उन्होंने बेहतर बिजनेसमैन होने के गुण साझा किए। देखिए पंकज शुक्ल के साथ अनुपम मित्तल की खास बातचीत शुक्ल पक्ष में। https://ift.tt/J5lOC7gमहाराष्ट्र: एकनाथ शिंदे ने छिना उद्धव ठाकरे से बीएमसी का पार्टी ऑफिस, भिड़े दोनों गुट के नेता
शिवसेना के उद्धव ठाकरे और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अगुवाई वाले विरोधी धड़े बुधवार शाम को दक्षिण मुंबई में बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) में पार्टी के कार्यालय में आपस में भिड़ गए https://ift.tt/J5lOC7gSamruddhi Mahamarg: महाराष्ट्र में समृद्धि महामार्ग ने बदल दी हजारों किसानों की तकदीर
सरकारी परियोजनाएं अकसर लालफीताशाही का शिकार हो जाती हैं। भूमि अधिग्रहण का अकसर विरोध होता है क्योंकि जमीन के मुआवजे के लिए वर्षों इंतजार करना पड़ता है। https://ift.tt/J5lOC7gMaharashtra Politics: एकनाथ शिंदे को जवाब देते हुए संजय राउत ने उद्धव ठाकरे को लेकर किया बड़ा दावा
संजय राउत के कथित भाषण का एक वीडियो वायरल हो रहा है, इस वीडियो में वो कह रहे है कि, एक वीडियो कॉन्फ्रेंस में व्लादिमीर पुतिन, जो बाइडन और किंग चार्ल्स ने आश्चर्य जताया कि पीएम मोदी ने उन्हें कभी उद्धव ठाकरे से क्यों नहीं मिलवाया। https://ift.tt/J5lOC7gसंजय राउत का उद्धव को लेकर दिया हुआ बयान हुआ वायरल
शिवसेना के नेता संजय राउत का एक कथित भाषण वायरल हो रहा है जिसमें वे दावा करते नजर आ रहे हैं कि रूसी राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन, अमेरिकी राष्ट्रपति जो बिडेन और किंग चार्ल्स महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की चर्चा कर रहे हैं। https://ift.tt/jfzmXAEYear Ender 2022: BJP मजबूत हुई या कमजोर, विपक्षी दलों का क्या हाल रहा? जानें 2022 के चुनावों की पूरी रिपोर्ट
आज हम आपको इस साल की बड़ी चुनावी हलचल की जानकारी देंगे। ये बताएंगे कि चुनावी नतीजों ने किस दल को मजबूत बनाया और किसे कमजोर किया? आइए जानते हैं... https://ift.tt/jfzmXAEमहाराष्ट्र-कर्नाटक विवाद का मुद्दा फिर गहराया, कहा 'एक इंच जमीन भी नहीं देंगे'
कर्नाटक और महाराष्ट्र के बीच सीमा विवाद का मुद्दा बढ़ता ही जा रहा है। महाराष्ट्र विधानसभा में पारित प्रस्ताव को कर्नाटक के सीएम बसवराज बोम्मई ने गैर जिम्मेदाराना और संघीय ढांचे के खिलाफ बताया। उन्होंने कहा कि कर्नाटक की एक इंच जमीन भी नहीं दी जाएगी। https://ift.tt/jfzmXAESushant Singh की मौत के मामले में नया मोड़, Postmortem करने वाले ने किया बड़ा खुलासा
Sushant Singh Rajput Case: जब मैंने सुशांत सिंह राजपूत का शव देखा तो यह आत्महत्या का मामला नहीं लगा। उसके शरीर पर चोट के निशान थे। मैं अपने सीनियर के पास गया लेकिन उन्होंने कहा कि हम बाद में इस पर चर्चा करेंगे, https://ift.tt/jqo3mu9India News: 1 जनवरी से बदलने वाले नियमों का आपकी जेब पर पड़ेगा असर? | 2023 New Rules
India News:2022 के अब आखिरी कुछ दिन ही शेष बचे हैं। जनवरी महीने की शुरुआत के साथ ही वर्ष 2023 का आगाज होने वाला है। हर नया महीना अपने साथ कुछ नए बदलाव लेकर आतें हैं, जो आम आदमी के लिए बहुत महत्वपूर्ण होते हैं। https://ift.tt/jqo3mu9महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद: विवाद पर उद्धव की तल्खी, विवादित क्षेत्र को दिया 'KOM' नाम
महाराष्ट्र व कर्नाटक के बीच सीमा विवाद खत्म होने का नाम नहीं ले रहा है। विपक्ष के नेताओं ने आज नागपुर में विधान भवन के बाहर इसे लेकर प्रदर्शन किया। https://ift.tt/jqo3mu9महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद पर प्रस्ताव लाने को लेकर बंटे शिंदे-फडणवीस
महाराष्ट्र और कर्नाटक के बीच सीमा विवाद को लेकर टकराव अभी खत्म भी नहीं हुआ था कि अब राज्य में इस मुद्दे को लेकर सरकार में ही फूट पड़ने की खबरें आने लगी हैं। https://ift.tt/yS70YsOअमृता फडणवीस के दो राष्ट्रपिता वाले बयान पर राउत का पलटवार
महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस द्वारा पीएम नरेंद्र मोदी को नए भारत का राष्ट्रपिता कहने का मामला तूल पकड़ रहा है। शिवसेना (UBT) नेता व राज्यसभा सदस्य संजय राउत ने इसे लेकर रविवार को 'सामना' में तंज कसा। https://ift.tt/yS70YsOकुकिंग के पैशन ने बना दिया स्टार,पंकज शुक्ला के साथ शेफ विकास खन्ना की Exclusive बातचीत
खाने की बात हो तो विकास खन्ना का नाम जुबान पर आ जाता है। मास्टर शेफ इंडिया का 7वां सीजन जल्द आने वाला है उससे पहले पंकज शुक्ल की शेफ विकास खन्ना से खास बातचीत का पूरा एपिसोड देखिए। https://ift.tt/p7m6vjdदेवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस ने पीएम मोदी को बताया 'न्यू इंडिया' का राष्ट्रपिता
देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को नए भारत का 'राष्ट्रपिता' बताया है। नागपुर में एक इंटरव्यू में उनसे जब महात्मा गांधी के बारे में पूछा गया तो उन्होंने कहा कि अब देश में दो 'राष्ट्रपिता' हैं। https://ift.tt/7KSl8riनगर : जिल्हा परिषदेत अभियंता-ठेकेदाराची खडाजंगी
नगर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेत आपल्या कार्यकर्त्याने काम बिलो टेंडर भरूनही दुसर्याच ठेकेदाराला वाढीव दराने काम दिल्याच्या कारणातून ठेकेदार संघटनेच्या पदाधिकार्याने थेट कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांना त्यांच्याच दालनात जाब विचारला. गडधे यांनी कामातील तांत्रिक अडचणी निदर्शनास आणून देत संबंधिताला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगत ठेकेदाराने … The post नगर : जिल्हा परिषदेत अभियंता-ठेकेदाराची खडाजंगी appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfmZXy
लव-जिहाद पर महाराष्ट्र सरकार हुई सख्त, फडणवीस बोले लाया जायेगा कानून
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि उनकी सरकार अन्य राज्यों में विधेयकों और अधिनियमों के विस्तृत अध्ययन के बाद 'लव-जिहाद' के मुद्दे पर अंतिम फैसला लेगी. https://ift.tt/GqKAVIUपाथर्डी तालुक्यात प्रस्थापितांना झटका
पाथर्डी तालुका (नगर ): पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींमध्ये कायम वर्षानुवर्ष सत्ता गाजवणार्या प्रस्थापितांना मतदारांनी झटका दिला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम होणार आहेत. जिरेवाडी येथील युवा नेते तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे यांनी प्रस्थापित पुढार्यांना धूळ चारीत ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता मिळविली. कोळसांगवी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या दोन … The post पाथर्डी तालुक्यात प्रस्थापितांना झटका appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfjZSb
Maharashra Politics: क्या उद्धव करवाएंगे रश्मि ठाकरे की राजनीति की एंट्री ? मिले संकेत
Maharashra Politics: क्या महाराष्ट्र की राजनीति में एक और ठाकरे की एंट्री होने वाली है. ये सवाल इसलिए उठाया जा रहा है क्योंकि उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे एक के बाद एक कई सियासी आयोजनों में हिस्सा लेती नजर आ रहीं हैं. https://ift.tt/GqKAVIUविधानसभा में विपक्ष ने शिंदे सरकार पर लगाया भ्रष्टाचार के आरोप इस्तीफे की मांग की
महाराष्ट्र विधानसभा में शीतकालीन सत्र के दूसरे दिन भी विपक्षी नेताओं का हंगामा जारी रहा। सभी नेताओं ने शिंदे सरकार पर भ्रष्ट होने का आरोप लगाते हुए प्रदर्शन किया और इस्तीफे की मांग की। https://ift.tt/GqKAVIUमहाराष्ट्र के लिए फडणवीस को मुख्यमंत्री बनाने की मांग क्या प्रयोग या संयोग ?
महाराष्ट्र मेंअचानक देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने की आवाजें उठने लगी हैं। यह आवाजें कहीं और से नहीं, बल्कि भाजपा के खेमे से ही उठ रही हैं। https://ift.tt/6K8HVg5नगर : घरफोडी करणार्या एकाला चोपले
पाथर्डी तालुका (नगर) : पुढारी वृत्तसेवा : बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणार्या एका आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पाथर्डी तालुक्यातील राजंणी (भगवाननगर) येथे ही घटना घडली आहे. रांजणी गावातील जालींदर भताने हे पत्नीसह शेतामधे गेले होते. दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास भताने यांना पुतण्या चैतन्य याचा फोन आला की तुमच्या घराचे कुलुप तोडले … The post नगर : घरफोडी करणार्या एकाला चोपले appeared first on पुढारी.http://dlvr.it/SffVSs
उद्धव को लगा झटका, पहले एमएलए फिर चुनाव चिन्ह अब शिवसेना का ऑफिस भी शिंदे के कब्जे में!
एकनाथ शिंदे ने शिवसेना पार्टी के नागपुर विधानसभा में कार्यालय को भी अपने कब्जे में ले लिया है। इसके अलावा,सुप्रीम कोर्ट ने उद्धव ठाकरे और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बीच दायर याचिकाओं पर सुनवाई के लिए अगली तारीख 13 जनवरी 2023 निर्धारित की है। https://ift.tt/6K8HVg5सीमा विवाद पर संजय राउत ने पीएम मोदी को लेकर कह दी बड़ी बात
शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) के नेता संजय राउत ने रविवार को कहा कि एक तरफ प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी रूस-यूक्रेन युद्ध में मध्यस्थता करते हैं, वहीं दूसरी तरफ वह महाराष्ट्र-कर्नाटक सीमा मुद्दे पर आंखें मूंद लेते हैं। https://ift.tt/6K8HVg5कर्जत : आठ ग्रामपंचायतीसाठी 89.55 टक्के मतदान
कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी 89.55 टक्के मतदान झाले. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतची निवडणूक शांततेने पार पडली. यामध्ये 15 हजार 88 पैकी 13 हजार 512 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री आमदार राम शिंदे … The post कर्जत : आठ ग्रामपंचायतीसाठी 89.55 टक्के मतदान appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfbSsR
नेवासा : शासनाची फसवणूक; ट्रक मालकावर गुन्हा
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : दोन वाहनांना एकच नोंदणी क्रमांक वापरून ट्रकच्या मालकांनी शासनाचा महसूल चुकवून फसवणूक केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील ट्रक मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरिक्षक सुनील भाऊसाहेब गोसावी यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, स्पीडगन … The post नेवासा : शासनाची फसवणूक; ट्रक मालकावर गुन्हा appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfYHdN
मालुंजेत विखे-थोरात गटात हाणामारी ; माजी सरपंच, तीन उमेदवारांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात निवडणुकीच्या कारणातून विखे-थोरात गटात तुंबळ हाणामारी झाली. भांडणात एकमेकांच्या जातींचा उल्लेख करुन शिवराळ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दंगल व दुखापत करण्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रोसिटी) व विनयभंग कलमान्वये 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मालुंजे ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचारादरम्यान एका गटाने अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवाराला मारुती मंदिरासमोर … The post मालुंजेत विखे-थोरात गटात हाणामारी ; माजी सरपंच, तीन उमेदवारांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfWBK4
अल्पवयीन मुलींना श्रीरामपुरातून पळविले
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पहिली अल्पवयीन मुलगी ही वार्ड नं.2, गुलशन चौक परिसरात राहणारी आहे. दि.13 डिसेंबर रोजी 12 च्या सुमारास सदर मुलगी शाळेतून घरी आली नाही, म्हणून तिची चौकशी केली असता तिला … The post अल्पवयीन मुलींना श्रीरामपुरातून पळविले appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfSMkv
श्रीरामपूर : कोरोना अनुदानाचे संकेतस्थळ अखेर सुरू
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महासंकटात बळी पडलेल्या कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरणासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ दोन महिन्यांच्या खंडानंतर अखेर पुन्हा सुरू झाले आहे. महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे पदाधिकारी व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी हे पोर्टल गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाल्यामुळे राज्यातील कोरोना … The post श्रीरामपूर : कोरोना अनुदानाचे संकेतस्थळ अखेर सुरू appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfSMdN
श्रीरामपूर : कान्हेगाव-लाख पुलासाठी 12 कोटी मंजूर
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर आणि राहुरी या तालुक्यांना जोडणार्या कान्हेगाव येथील प्रवरा नदीवरील पुलाच्या कामास केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधीतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी दिली. कान्हेगाव येथे प्रवण नदीवर असलेल्या अरुंद पुलामुळे नागरिकांसह मोठ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत … The post श्रीरामपूर : कान्हेगाव-लाख पुलासाठी 12 कोटी मंजूर appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfSMYl
सीमा विवाद बीच महाराष्ट्र के मंत्रियों की कर्णाटक में एंट्री पर रोक
सीमा विवाद के बीच अमित शाह और मुख्यमंत्रियों के बीच अहम बैठक हुई। बैठक के बाद कर्नाटक पुलिस ने बड़ा बयान देते हुए कहा कि गृह मंत्री अमित शाह के निर्देश के बाद महाराष्ट्र राज्य के दो मंत्रियों की बेलगावी में एंट्री पर रोक लगाई जा सकती है। https://ift.tt/fFZAVWYकर्जत : तुमचे कागदपत्र खाली पडले, असे सांगून चोरट्यांनी पाच लाखांची पिशवी पळविली
कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तुमचे कागदपत्र खाली पडले, असे सांगून चार लाख 67 हजार रुपयांची पैसे असलेली पिशवी पळवण्याची घटना कर्जत येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या परिसरामध्ये गुरुवारी (दि.15) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपी व त्यांची नावे निष्पन्न केली असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहे. … The post कर्जत : तुमचे कागदपत्र खाली पडले, असे सांगून चोरट्यांनी पाच लाखांची पिशवी पळविली appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfS1qf
भाजपातील कर्डिले यांचा 'दम'दमा.. फोन इन कार्यक्रम व्हायरल
संदीप रोडे : आठवड्यातच राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून उपोषणास्त्र डागत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधण्यासोबतच भाजपला घेरण्याचं पहिलं पाऊल टाकलं. त्या उपोषणास्त्राची धूळ खाली बसते न बसते, तोच पुन्हा भाजपातील कर्डिले यांचा ‘दम’दमा फोन इन संवाद व्हायरल झाला. स्वपक्षातीलच युवा नेत्याला साहेबांनी झलक ऐकवली. हा युवा नेता दुसरा-तिसरा कोणी … The post भाजपातील कर्डिले यांचा 'दम'दमा.. फोन इन कार्यक्रम व्हायरल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfPCZ3
नगर : पांगरमल ग्रामपंचायतीची निवडणूक गाजणार?
नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील पांगरमल ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असून, सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी स्वतः सरपंच असताना केलेल्या सर्व विकास कामांची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच विरोधकांकडून चुकीचा, पत घालविण्याचा प्रचार सुरू असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केल्याने खळबळ उडाली … The post नगर : पांगरमल ग्रामपंचायतीची निवडणूक गाजणार? appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfPCRp
नगर : फरार आरोपी बंटी राऊत जेरबंद
नगर : पुढारी वृत्तसेवा : अनेक गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी भावेश उर्फ बंटी अशोक राऊत (रा.माणिक चौक, नगर) याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा एका फ्लॅटमध्ये लपून असल्याची माहिती पोलसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी बंटी राऊत याने 2 जानेवारी 2022 ला रोहित प्रवीण चंगेडिया (रा. बुरूडगाव … The post नगर : फरार आरोपी बंटी राऊत जेरबंद appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfPCLy
नेवाशात अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने तालुक्यात 42 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. नुकसानीची भरपाई मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ही मदत वेळेवर मिळाली, तर रब्बी पिकांच्या खर्चाला हातभार लागला असता. परंतू शेतकर्यांना आजही मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, शासनास भरपाईची माहिती इंग्रजीतून लागत असल्याची माहिती मिळाल्याने शेतकर्यांना मदतीच्या रकमेसाठी काही दिवस … The post नेवाशात अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfPCLS
राहुरी सेंट्रल बँकेचा कारभार चव्हाट्यावर
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सेंट्रल बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण होत असल्याचे चित्र आहे. उर्मटपणाने बोलून ग्राहकांचा अपमान करणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना वठणीवर आणण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. राहुरी शहरातील सेंट्रल बँकेची शाखा अत्यंत छोट्याश्या जागेत दुसर्या मजल्यावर आहे. जुने बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये दुसर्या … The post राहुरी सेंट्रल बँकेचा कारभार चव्हाट्यावर appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfNsjf
शिवसेना के नाम-चुनाव चिह्न पर रोक के खिलाफ दिल्ली हाईकोर्ट पहुंचे उद्धव ठाकरे
महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने शिवसेना के नाम और चुनाव चिह्न मामले में एकल पीठ के फैसले के खिलाफ मंगलवार को दिल्ली हाई कोर्ट का दरवाजा खटखटाया। https://ift.tt/n5d9ruKMahakaleshwar: महाकालेश्वर दर्शन करने पहुंचे देवेंद्र फडणवीस, कहा- बाबा महाकाल से ऊर्जा प्राप्त करने आया हूं
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुधवार को उज्जैन के महाकालेश्वर धाम में बाबा महाकाल के दर्शन कर पूजा अर्चना की। इस दौरान उन्होंने कहा कि वह अक्सर बाबा महाकाल के दर्शन करने आते रहते हैं। https://ift.tt/n5d9ruKराहुरी : शिंदे-फडणवीस शासनाचा अंत समिप : आ. तनपुरे
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : निळवंडे कालव्याचे काम ठप्प आहे, हे धक्कादायक आहे. विकासकामांच्या ग्रामविकास निधीला थांबा देत कायद्याचा वापर जनसामन्यांना त्रास देण्यासाठी करणार्या शिंदे-फडणवीस शासनाचा अंत लवकरच होणार आहे. राज्याला पुन्हा विकासकामांच्या माध्यमातून जनसामन्यांचा उद्धार होण्यासाठी महाविकास आघाडी शासनाची सत्ता आगामी तीने ते चार महिन्यात पहावयास मिळणार असल्याचे सुतोवाच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. … The post राहुरी : शिंदे-फडणवीस शासनाचा अंत समिप : आ. तनपुरे appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfL6bZ
‘समृद्धी’ इंटरचेंजमध्ये कोपरगावला का टाळले : रोहोम
कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाला जमिनी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांनी दिल्या आहेत. या समृद्धी महामार्गाचे इंटरचेज कोपरगाव तालुक्यात असले तरी या शिर्डी इंटरचेजच्या नावातून कोपरगावचे नावच गायब आहे, असे सांगत याबाबत कोपरगाव तालुक्यातील भाजपा नेत्यांनी हाताची घडी, तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांना कोपरगावच्या अस्मितेबाबत किंवा येथील जनतेच्या भावनांसह कोपरगावच्या … The post ‘समृद्धी’ इंटरचेंजमध्ये कोपरगावला का टाळले : रोहोम appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfL6Z7
राहुरीतील बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ व भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला राहुरी शहरातील सर्व छोटे … The post राहुरीतील बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfL6VY
पुणतांबा : रेल्वेस थांबाच नसल्याने पुणतांबे जंक्शन कशाला ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल
पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी रेल्वे मार्गामुळे साधारण दहा वर्षांपुर्वी पुणतांबा स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळाला. त्यामुळे या ठिकाणी जलद रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात आले, परंतु सद्य स्थितीला जलद गाड्यांचे थांबे बंद करण्यात आल्याने या जंक्शनचा उपयोग काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांसह प्रवासी करीत आहेत. पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गासाठी शेतकर्यांनी आपल्या सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या … The post पुणतांबा : रेल्वेस थांबाच नसल्याने पुणतांबे जंक्शन कशाला ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfL6Ql
पाथर्डीत जनावरांची चोरी ; पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथील शेतकरी अनिल पांडुरंग दौंड व हरीभाऊ तुळशीराम पडळकर यांच्या जनावरांची अज्ञात इसमाने चोरी केल्याची घटना घडली असून दौंड यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि.12 डिसेंबर रोजी रात्री अनिल दौंड यांनी जनावरांना चारा टाकला. त्यानंतर दुसर्या … The post पाथर्डीत जनावरांची चोरी ; पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfKm1d
श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी सोडा
श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिकांना आता पाण्याची आवश्यकता असून, यासाठी कुकडी अन् घोड कालव्याच्या पाण्याकडे शेतकरी आस लावून बसला आहे. परिसरातील शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कुकडी व घोड कालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली. … The post श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी सोडा appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfGzhX
कोळगावकरांच्या घशाला कोरड; ग्रा. पं.चे दुर्लक्ष, महिलांची पाण्यासाठी भटकंती
कोळगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदा कोळगाव परिसरात जोरदार पाऊस होऊनही ग्रामस्थांना एक आठवड्यापासून पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना हिवाळ्यात भंटकंती करण्याची वेळी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी कायमच वर्षभर पायपीट सुरू असते. एक दोन आठवडे पाणीपुरवठा सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा दोन दोन आठवडे पाणी येत नाही. पाणीयोजना होऊनही अद्यापि कार्यान्वित झाली … The post कोळगावकरांच्या घशाला कोरड; ग्रा. पं.चे दुर्लक्ष, महिलांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfGzYg
सातगाव पाणीपुरवठा योजना बंद
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमगाव बुद्रुक गावासह सातगाव पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवहिनीची पाईपलाईन सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेली होती. त्यामुळे या सात गावांना प्रवरा नदीतून होणारा गोड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेली तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ही योजना कधी दुरुस्त होते, याकडे वरील सात गावातील नागरिकांचे लक्ष … The post सातगाव पाणीपुरवठा योजना बंद appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfGzWD
श्रीरामपूरच्या रस्त्यांसाठी अडीच कोटी निधी मंजूर
श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूरातील रस्त्यांसाठी 2 कोटी 60 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. सर्वसाधारण वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत आपण सुचविलेली 2 कोटी 60 लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी स्वतंत्र आदेश काढून मंजुरी दिली आहे. यामध्ये अशोकनगर ते मातापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (50 लक्ष), खैरी निमगाव ते … The post श्रीरामपूरच्या रस्त्यांसाठी अडीच कोटी निधी मंजूर appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfGzQb
नगर : हातसफाईने एटीएम कार्ड बदलून काढले 43 हजार
नगर; पुढारी वृत्तसेवा : एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या वन विभागातील लिपिकाचे कार्ड हातसफाईने बदलून नंतर एटीएममधून 43 हजार काढून फसवणूक केल्याची घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे वन विभागातील लिपिकाने तोफखाना पोलिस ठाण्यात दोन अज्ञात भुरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. दिलीप दादाराव चिरके (रा.सुभाषनगर, ता.बार्शी, जि. सोलापूर) यांच्या एटीएममधून 43 हजार 360 रूपये काढल्याचा मेसेज आल्यानंतर … The post नगर : हातसफाईने एटीएम कार्ड बदलून काढले 43 हजार appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfGf2j
डॉक्टरांच्या अखंड सेवेमुळेच कोविड महामारीवर विजय : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : डॉक्टर हा सामाजिक संवेदनशिलता असलेला वर्ग आहे. कोविड काळात आपण अनेक आव्हानांना तोंड दिले, अनेक अडचणींना सामोरे गेलो. अशा परिस्थितीत भारतीय डॉक्टर्सनी 24 तास राबून सेवा दिली. त्यांच्या योगदानामुळे खूप चांगले काम होऊन कोविड महामारीवर विजय मिळविणे शक्य झाले, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी रविवारी (दि.11) … The post डॉक्टरांच्या अखंड सेवेमुळेच कोविड महामारीवर विजय : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfCxTb
श्रीरामपूर : जिम मालकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : लग्न झालेले असतानाही शहरातील एका तरुणीस फसवून लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीवर गेली दोन वर्षे त्यांच्या जिममध्ये व पुणे येथे हॉटेलमध्ये नेवून अत्याचार केला. लग्न करण्यास नकार देवून मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2020 पासून ते … The post श्रीरामपूर : जिम मालकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.http://dlvr.it/SfCxLZ
जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठीच महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद: कॉ. भालचंद्र कांगो
संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस यांचे सरकार खोके सरकार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तसेच कर्नाटक सरकार हे ४० टक्के कमिशन घेणारे सरकार म्हणून ओळखले जात आहे. कर्नाटकात आणि महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत सरकार आहे. त्यामुळे दोन्ही सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या सीमावादाचा प्रश्न पुढे केला असल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट … The post जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठीच महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद: कॉ. भालचंद्र कांगो appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf9rkZ
अकोले: फिझा सय्यदची साॅफ्टबाॅलसाठी भारतीय संघात निवड
अकोले, पुढारी वृत्तसेवा : भारतीय सिनियर महिला साॅफ्टबाॅल संघात अकोल्याची खेळाडू फिझा फत्तुभाई सय्यदची भारतीय संघात निवड झाली आहे. थायलंडमधील पट्टाया येथे १४ ते १७ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या एशियन महिला युनिवर्सिटी साॅफ्टबाॅल चॅम्पियन्सशीप स्पर्धेसाठी फिझाचा भारतीय संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्राची फिझा सय्यद हिने महिला साॅफ्टबाॅल खेळामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. या आधीही तिने … The post अकोले: फिझा सय्यदची साॅफ्टबाॅलसाठी भारतीय संघात निवड appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf9rgR
'मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही, तर काय कपाळ करावं'; एकनाथ शिंदेंवर अजितदादांचा हल्लाबोल
श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा: कधी- कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही की, आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ते सहज बोलून जातात. राज्याच्या मुखमंत्र्याच्याच आपण मुख्यमंत्री आहोत, हे लक्षात राहत नसेल तर काय कपाळ करावं…. अशा शेलक्या शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. कुकडी सहकारी … The post 'मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही, तर काय कपाळ करावं'; एकनाथ शिंदेंवर अजितदादांचा हल्लाबोल appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf9rZc
Kerala Governor: केरल के राज्यपाल ने कहा- शंकराचार्यों और संतों की शिक्षाओं से बचा है भारत
केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने कहा कि भारत शंकराचार्यों और संतों की शिक्षाओं के कारण जीवित है। https://ift.tt/3TXJPuWआ. लंके समर्थकांचा ठिकठिकाणी रास्तारोको, उपोषणाचा तिसरा दिवस
वाळकी : आ. लंके यांनी बुधवार (दि.7) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला सर्व पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी (दि.9) उपोषणाचा तिसरा दिवस असूनही उपोषणाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा दबाव असल्यामुळेच कोणी या ठिकाणी येत नाही, असा आरोपही करण्यात आला. गुरुवारी काही पदाधिकार्यांनी केलेल्या आरोपांनंतर येथील प्रशासनाला … The post आ. लंके समर्थकांचा ठिकठिकाणी रास्तारोको, उपोषणाचा तिसरा दिवस appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf7pW3
संगमनेर : कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : भुकेने व्याकुळ झालेला बिबट्या भक्षाच्या शोधात असताना त्याला कोंबड्यांचे खुराडे दिसले आणि त्याने शिकार मिळाल्याच्या आनंदात खुराड्यात प्रवेश केला. मात्र शिकार करण्याच्या नादात शिकारी बिबट्याच खुराड्यात जेरबंद झाल्याची घटना संगमनेरच्या पठार भागात घडली. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार येथील घनश्याम भागाजी फटांगरे यांची शेतात वस्ती असून त्यांनी वस्तीवर कोंबड्या … The post संगमनेर : कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf7pQG
कोपरगावच्या रस्त्यांसाठी 1.80 कोटी ; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासाला निधी मिळावा, यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीकडून 3054 अनुदान योजने अंतर्गत रस्त्यांसाठी 1 कोटी 80 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. काळे यांनी अनेक महत्वाच्या रस्त्यांचे प्रश्न सोडविले … The post कोपरगावच्या रस्त्यांसाठी 1.80 कोटी ; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf7pMP
अकोले तालुक्यात अनधिकृत पॅथॉलॉजींचा सुळसुळाट
अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात संसर्गजन्य आजारांनी मोठे थैमान घातले आहे. आदिवासी भागासह बागायती पट्ट्यातील अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र रक्त, लघवीसह इतर तपासण्या करण्यासाठी रुग्णांकडून हजारो रुपये उकळणार्या तालुक्यात अनेक पॅथॉलॉजी लॅब या अनधिकृत आहेत. अकोले तालुक्यात केवळ 3 अधिकृत पॅथॉलॉजी लॅब असून तब्बल 20 पॅथॉलॉजी लॅब या अनधिकृत … The post अकोले तालुक्यात अनधिकृत पॅथॉलॉजींचा सुळसुळाट appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf7pK5
बोटा : शिवशाही बसच्या धडकेत एक ठार ; जखमीवर संगमनेरात उपचार सुरू
बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नांदुर खंदरमाळ शिवारातील एकोणावीस मैल फाट्यावर दोन सख्ख्या भावांची दुचाकी हिला पाठीमागून येणारी शिवशाही बस हिने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार असलेल्या दोन भावांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सचिन चंद्रभान ढेंबरे (वय 36) असे … The post बोटा : शिवशाही बसच्या धडकेत एक ठार ; जखमीवर संगमनेरात उपचार सुरू appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf7pCL
नगर: रेल्वे ट्रॅकवरील टँकरमधून डिझेलची चोरी ; अकोळनेर ऑईल डेपोची घटना
नगर तालुका / वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील ऑईल डेपो परिसरातून पेट्रोल- डिझेल चोरीचे प्रकार सुरूच असून, रात्रीच्या वेळी ऑईल डेपो शेजारी असलेल्या रेल्वे ट्रॅकवरील उभ्या टँकरमधून डिझेलची चोरी करणारी टोळी नगर तालुका पोलिसांनी गुरुवारी (दि.8) पहाटे पकडली. त्यांच्या ताब्यातून पाच हजार लिटर चोरीचे डिझेल, ट्रॅक्टर व त्याला जोडलेला टँकर, असा एकूण 10 … The post नगर: रेल्वे ट्रॅकवरील टँकरमधून डिझेलची चोरी ; अकोळनेर ऑईल डेपोची घटना appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf5158
नगर : चर्चा निष्फळ : आमदार नीलेश लंके यांचे उपोषण सुरुच
नगर : पुढारी वृत्तसेवा : रखडलेल्या महामार्गाचे काम सुरु व्हावे, या मागणीसाठी आमदार नीलेश लंके यांचे दुसर्या दिवशीही उपोषण सुरुच होते. रस्त्यांची कामे होत नसल्यास लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थच नाही. जोपर्यंत कामे सुरु होत नाही. तोपर्यंत जीव गेला तरी चालेल, मात्र, उपोषण सुरुच ठेवणार अशी भूमिका आमदार लंके यांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या … The post नगर : चर्चा निष्फळ : आमदार नीलेश लंके यांचे उपोषण सुरुच appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf50z9
नगर : स्मशानभूमी जागेबाबत आरोपात तथ्य नसल्याचा दावा : शिवाजी कराळे
नगर : पुढारी वृत्तसेवा : स्मशानभूमी व दफनभूमीसाठी माझी सावेडीतील सर्व्हे. 261/अ/1 जमिनीवर आरक्षण टाकणे व संपादीत करणे मनपाच्या विचाराधीन आहे. मात्र, त्या विषयावरून माझ्यावर तथ्य नसलेले आरोप करण्यात आले. मनपाने इतत्र जमीन मिळत असल्यास त्यांनी घ्यावी. त्यास माझी हरकत नाही. समाजसेवकांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, असा दावा जमीन मालक शिवाजी कराळे यांनी केला आहे. … The post नगर : स्मशानभूमी जागेबाबत आरोपात तथ्य नसल्याचा दावा : शिवाजी कराळे appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf50wc
आमदार नीलेश लंके यांचे उपोषण केवळ स्टंटबाजी : भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे
नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर-मनमाड व नगर-पाथर्डी-नांदेड रस्त्याच्या कामावरून खासदार व भाजपला टार्गेट केले जात आहे. मात्र, ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम रखडले ही वस्तुस्थिती आहे. येत्या आठ दिवसांत त्या रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात आघाडी सरकारच्या काळात एकाही रस्त्याचे काम झाले नाही. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे उपोषण केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपचे … The post आमदार नीलेश लंके यांचे उपोषण केवळ स्टंटबाजी : भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf50vy
पाथर्डी : आ.लंकेंना पाठिंबा; पाथर्डीत बंद !
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातून जाणार्या कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर व्हावे, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या पाथर्डी तालुका बंदला शहरासह तालुक्यातील काही गावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. गुरूवारी सकाळी महाआघाडीचे कार्यकर्ते भगवान दराडे, डॉ. दीपक देशमुख, नासिर शेख, वैभव दहिफळे, सचिन नागापुरे, आनंद सानप, संतोष जिरेसाळ, … The post पाथर्डी : आ.लंकेंना पाठिंबा; पाथर्डीत बंद ! appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf50t0
संगमनेर तालुका पोलिसांचा हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा , दोन परप्रांतीय मुलींची सुटका
https://ift.tt/xREFWQ6
संगमनेर पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी बाळेश्वरच्या तळेवाडीच रस्त्यावर सुरू असणाऱ्या एका हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून सदरचा कुंटणखाना चालविण्यास प्रोत्साहन देणार्या एका महिलेवर गुन्हा दाखल केला. याशिवाय दोन बंगाली तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. त्यामुळे पठार भागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या माथ्यावरील पोखरी बाळेश्वरच्या तळेवाडीच्या शिवारात हॉर्टल साईकृपाच्या पाठीमागील रस्त्यावर हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली.
घारगाव पोलिसांना माहिती होण्यापूर्वी स्वतः पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी संगमनेर तालुका पो नि अरुण आव्हाड सहाय्यक पो नि ज्ञाने श्वर थोरात, चालक पो. ना. मनोज पाटील ,पोलीस शिपाई नितीन शिरसाठ, महिला पोलीस मंगल जाधव यांच्या पथकासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बुधवारी सायंकाळी बनावट ग्राहकांकडे निशाणी केलेल्या पाचशे रुपयांचा नोटा देवून सदरच्या कुंटणखाण्यात पाठवले. त्यावरुन मिळालेली माहिती सत्य असल्याचे स्पष्ट झाले. पोखरी बाळेश्वरच्या शिवारातील एका शेतात उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर डोंगराच्या कडेला दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकाने छापा टाकून त्या शेतमालकाच्या चाळीस वर्षीय पत्नीला ताब्यात घेत त्या ठिकाणाहून पोलिसानी तीस व सव्वीस वर्षीय बंगाली तरुणींची सुटका केली.
याप्रकरणी घारगाव पोलिसात महिला पोलीस शिपाई मंगल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यासह त्याला प्रोत्साहन देणार्या एका चाळीस वर्षीय महिलेच्या विरोधात महिला आणि मुलींचे अनैतिक देह व्यापारास प्रतिबंध करणार्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या त्या दोन्ही परप्रांतीय मुलींची पोलिसांनी नगरच्या महिला सुधारगृहामध्ये रवानगी केली आहे.
The post संगमनेर तालुका पोलिसांचा हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा , दोन परप्रांतीय मुलींची सुटका appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RlrIhPp
via IFTTT
जामखेड : जन्मभूमीतील कामांनाही स्थगिती ; आ. रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका
जामखेड : पुढारी वृतसेवा : स्वतः मंत्री असताना झोपलेले राम शिंदे आता अचानक जागे झाले आहेत. मात्र, आपण केलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे फुकटचं श्रेय घेण्यासाठी हवेत गेलेलं त्यांचं विमान लॅण्ड होण्यास मदत होईल, असा सणसणीत टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. जामखेड येथील नळ पाणीपुरवठा व भूमिगत … The post जामखेड : जन्मभूमीतील कामांनाही स्थगिती ; आ. रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf22vx
नगर तालुका : तालुक्यात 110 गावांसाठी अवघे पंधरा पोलिस पाटील !
शशिकांत पवार : नगर तालुका : नगर तालुक्यातील 110 गावांपैकी अवघ्या पंधरा गावांनीच पोलिस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्याचा कारभार हा पोलीस पाटलांविनाच सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. पोलिस पाटलांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. नगर तालुक्यात ग्रामीण भागासाठी एम.आय.डी.सी., नगर तालुका तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाणे कार्यरत आहेत. या तीन पोलिस टाणअंतर्गत 110 … The post नगर तालुका : तालुक्यात 110 गावांसाठी अवघे पंधरा पोलिस पाटील ! appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf22vH
राहुरी : म. फुले कृषी विद्यापीठाच्या 7 नवीन वाणांना मान्यता
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ व उडदाच्या वाणांना भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. उसाचा फुले 11082 (कोएम 11082), गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तूरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी, तीळ पिकाचा फुले पुर्णा … The post राहुरी : म. फुले कृषी विद्यापीठाच्या 7 नवीन वाणांना मान्यता appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf22qQ
नगर : अवैध वाळू वाहतूक; दोन डंपर पकडले तीन ताब्यात, पाच जणांविरुद्ध गुन्हा
नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरडगाव – पाथर्डी रस्त्यावरील तनपुरवाडी शिवारात मोहटादेवी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. वीस लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीन जणांना ताब्यात असून, एकूण पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना … The post नगर : अवैध वाळू वाहतूक; दोन डंपर पकडले तीन ताब्यात, पाच जणांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf22nM
एकल घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहुली गावच्या परिसरातील एकलघाट जवळ बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पठारावरील वरची माहुली गावच्या परीसरात एकल घाटात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अज्ञात … The post एकल घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sf22jf
वाळकीच्या सरपंचपदासाठी चुरस !
https://ift.tt/dzrs97o
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात वाळकीच्या सरपंच पदाच्या तिरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. सदस्य पदासाठीच्या 17 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. थेट जनतेतून निवड होणार्या वाळकीच्या सरपंचपदासाठी माजी उपसभापती रंगनाथ निमसे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद बोठे, राम भालसिंग एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत . वाळकी ग्रामपंचायतीवर दहा वर्षांपासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे यांचे वर्चस्व आहे.बोठे यांच्या वर्चस्वाला शह देऊन दहा वर्षांची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत.
माजी उपसभापती रंगनाथ निमसे, धर्मराज शैक्षाणिक संस्थेचे संस्थापक एन. डी. कासार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजी कासार, ज्येेष्ठ नेते महादेव कासार, शिवसेनेचे अप्पासाहेब भालसिंग, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुहास कासार आदींनी बोठेंच्या विरोधात वज्रमूठ आवळली आहे. वाळकीत सरपंच पदासाठी रंगनाथ निमसे आणि शरद बोठे यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची शक्यता असतानाच राम भालसिंग यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी करीत निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. राम भालसिंग यांच्या उमेदवाराने दोन्ही उमेदवारांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.
ग्रामपंचायत सदस्य पदासाठी मात्र भाऊसाहेब बोठे यांच्या पॅनल विरोधात रंगनाथ निमसे यांचा सर्वपक्षीय पॅनलमध्ये समोरासमोर लढत रंगणार आहे. प्रभाग 4 मध्ये राम भालसिंग यांनी सदस्य पदासाठीही उमेदवारी केली असून प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांच्या पत्नी सुधाराणी भालसिंग निवडणूक रणांगणात उतरल्या आहेत. त्यामुळे सदस्य पदाच्या 17 जागांसाठी 36 उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. वाळकीत सरपंच पदासाठी रंगणारा तिरंगी सामना तालुक्यात लक्षवेधी ठरणार आहे .
तिरंगी लढतीचा फायदा कोणाला?
मागील वेळी सरपंच पदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत झाली होती. पंचरंगी लढतीचा फायदा बोठे गटाला होऊन स्वाती बोठे जनतेतून पहिल्या सरपंच ठरल्या होत्या. यावेळी मात्र बोठेंच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. बोठे गटाच्या वतीने सरपंच पदासाठी शरद बोठे उमेदवारी करत असून, त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून रंगनाथ निमसे रंगणात उतरले आहेत . राम भालसिंग यांनीही सरपंच पदासाठी उमेदवारी केली आहे.
The post वाळकीच्या सरपंचपदासाठी चुरस ! appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jZzM7Va
via IFTTT
मावळ: आंबी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास नितीन मराठे घेणार जलसमाधी
https://ift.tt/oqOlM9t
मावळ: तालुक्यातील तळेगाव स्टेशन ते आंबी रोडवरील आंबी येथील पुलाचे काम पूर्ण न झाल्यास सोमवार १२ डिसेंबर रोजी जलसमाधी घेणार, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी दिला आहे. या बाबतचे निवदेन त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सोमवारी दिले आहे.
वराळे-आंबी आणि तळेगाव एमआयडीसीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा जुना पुल हा अवजड वाहनांमुळे ढासळला. त्यानंतर नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले. नवीन पुलाचे काम गेली तीन वर्षापासून सुरु आहे. जवळजवळ ८० टक्के काम पहिल्या टप्यातील पुर्ण झाले. उरलेले २० टक्के काम गेल्या २वर्षांपासून थांबलेले आहे. आठ ते नऊ गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पुल बंद असल्यामुळे नागरीकांना, एमआयडीसी कामगार आणि शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तसेच सर्वसामान्य नागरिकांबरोबर एमआयडीसीतील सर्व कंपन्यांना ९ ते १० किलोमिटर अंतराचा वळसा घालुन वाहतुक करावी लागत आहे. संबधित पुलाचे काम सुरु करण्यासाठी संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. योग्य ती कार्यवाही करुन पुलाचे काम सुरु करावे आणि लवकरात लवकर पुल नागरीकांसाठी खुला करावा, असे या निवेदनात नमूद केले आहे.
The post मावळ: आंबी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास नितीन मराठे घेणार जलसमाधी appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/81qHkAp
via IFTTT
अकोले: शासकीय आश्रम शाळेतील मुलांना मारहाण करणारा अधीक्षक निलंबित, राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
https://ift.tt/CYHFMR2
अकोले, पुढारी वृत्तसेवा : शिरपुंजे शासकीय आश्रम शाळेचे अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव यांनी जळत्या लाकडाने पाच विद्यार्थ्यांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात जखमी मुलांच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील शिरपुजे शासकीय आश्रम शाळेत ३ डिसेंबर रोजी सहा विद्यार्थ्यांनी लाकडे पेटवून शेकोटी केली होती. हा प्रकार अधिक्षक अश्विन पाईकराव यांनी पहताच जळती लाकडे हातात घेऊन सहावी ते नववीच्या मुलांना मारहाण केली. त्यात काही मुलांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या होत्या.
या नंतर पालकांनी मुलांना राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सदर घटनेची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांना समजताच त्यांनी राजुर ग्रामीण रुग्णालयात जाऊन माराहाण झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच अधीक्षक अश्विन पाईकराव यांना निलंबित करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती.
दरम्यान राजूर पोलिस ठाण्यात पालक भाऊ शिवराम धादवड (वय-३२ वर्ष, रा,शिसवद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अधीक्षक अश्विन पाईकराव यांच्या ताब्यातील मुलांनी मुख्याध्यापक यांच्या सांगण्यावरून शाळेच्या आवारातील जुन्या गाद्या पेटवल्याचा राग आरोपी पाईकराव यांना आला. त्यानंतर त्यांनी युवराज भाऊ धादवड, अशोक संतू धादवाड, ओमकार भीमा बांबळे, गणेश लक्ष्मण भांगरे, बाबू संतू धादवड या पाच मुलास शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. या फिर्यादीवरून अश्विनीकुमार अर्जुनराव पाईकराव (रा. शासकीय आश्रम शाळा, शिरपुंजे) यांच्या विरोधात भा.द.वि.कलम ३२४,५०४ व बाल अधिनियम २००० चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मुढे करीत आहे.
आश्विनकुमार अर्जुनराव पाईकराव यांनी सरनामा क्रमांक ६ च्या अहवालानुसार म.ना.से. वर्तणुक १९७९ मधील नियम ३ चा भंग करत कर्तव्यात कसूर केल्याने प्रथमदर्शनी जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नियम १९७९ मधील नियम ४ चा पोटनियम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आश्विनकुमार पाईकराव यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करीत आहे.
– संदिप गोलाईत, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
The post अकोले: शासकीय आश्रम शाळेतील मुलांना मारहाण करणारा अधीक्षक निलंबित, राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ZtkPylO
via IFTTT
नगर: रब्बी हंगामात ज्वारी, गव्हाच्या क्षेत्रात वाढ!
https://ift.tt/HamrlWP
शशिकांत पवार
नगर तालुका : नगर तालुक्यात ज्वारी व गव्हाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, कांद्याच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे वाया गेल्याने कांद्याचे क्षेत्र घटले असून, गहू व ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली. तालुक्यात रब्बी हंगामासाठी 59 हजार 323 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. आजपर्यंत सुमारे 68 टक्के क्षेत्र लागवडीखाली आले असून, त्यामध्ये ज्वारीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. नगर तालुका ज्वारीचे पठार म्हणून ओळखला जायचा; परंतु गेल्या दशकापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असून, तालुका कांद्याचे पठार म्हणून उदयास येत आहे.
चालू वर्षी अतिवृष्टीने कांद्याच्या रोपांची वाताहात झाली. त्यामुळे कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली. पावसाच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार एन्ट्री करत अखेरपर्यंत संततधार पाऊस सुरूच होता. त्यामुळे शेतकर्यांच्या खरीप हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला. कांद्याचे रोपे वाया गेल्याने शेतकर्यांनी गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. रब्बी हंगामातील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र लागवडीखाली आले. काही भागात कांद्याची लागवड, तसेच गव्हाची पेरणी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी उपळल्यामुळे मशागतीसाठी विलंब झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यात ज्वारीची पेर 23 हजार 117 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. तर, गहू दोन हजार 759 हेक्टर, कांद्याची लागवड 13 हजार हेक्टर, तर हरभरा नऊ हजार 617 हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आला. चारा पिकाच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येते. नगर तालुक्यात जेऊर पट्ट्याला कांद्याचे पठार म्हणून ओळखले जाते. जेऊर मंडळात सर्वाधिक चार हजार 231 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत कांदा, गहू, हरभरा पिके जोमात असले, तरी काही प्रमाणात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. कांदा पिकावर मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच काही प्रमाणात जांभळा करपा, डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू व हरभरा पिकांच्या उगवणीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गव्हाच्या पिकावर थोड्या प्रमाणात मावा, तुडतुडे, तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव आढळतो, तर हरभरा पिकावर मर रोग आढळून येत आहे. शेतकर्यांनी कीटकनाशके व बुरशीनाशक औषधांची खरेदी करताना बनावट औषधांबबाबत दक्षता घ्यावी. अनुभवी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. औषध फवारणी शक्यतो सकाळी किंवा दुपारनंतर करावी.
-संदीप काळे, कृषी तज्ज्ञ साईनाथ कृषी उद्योग, जेऊर
ढगाळ वातावरणामुळे कांदा व गव्हाच्या पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी. पाण्याचे व्यवस्थापन नियोजनबद्ध करावे. शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा. अतिरिक्त पाण्याचा वापर करू नये.
– पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी
The post नगर: रब्बी हंगामात ज्वारी, गव्हाच्या क्षेत्रात वाढ! appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/f2Qr3Lc
via IFTTT
नेवासा : गावरान कांद्याचे भाव कोसळले
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : भाव वाढतील या आशेवर शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला खरा. मात्र, कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. लाल कांदा बाजारात आल्याने आता शेतकर्यांना गावरान कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तालुक्यातील शेतकर्यांचे उसाबरोबरच कांदा हे मुख्य नगदी पीक असून, या पिकावर शेतकर्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते. परंतु, … The post नेवासा : गावरान कांद्याचे भाव कोसळले appeared first on पुढारी.http://dlvr.it/SdyzKv
जवळा : अन् ’पेल्या’चे आले ’टोल्या’वर..! घोटभर दारूवरून जवळ्यातील पुढार्यांच्या दोन गटांत हाणामारी
जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारेनर तालुक्यातील जवळा येथील राजकीय गाव पुढार्यांमध्ये घोटभर दारूवरून ढाब्यावर तुफान राडा झाल्याने त्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. ’पेल्या’चा वाद थेट ’टोल्या’वर आल्याने त्यावर खमंग चर्चा झडताना दिसत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, जवळ्यातील काही आजी-माजी पदाधिकारी जवळ्यातील एका धाब्यावर अवैधरित्या मद्याअमृत प्राशन करत बसले होते. काही काळानंतर … The post जवळा : अन् ’पेल्या’चे आले ’टोल्या’वर..! घोटभर दारूवरून जवळ्यातील पुढार्यांच्या दोन गटांत हाणामारी appeared first on पुढारी.http://dlvr.it/SdyzJf
वाळकी : बाजार समित्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सहकार प्राधिकरणने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका दि.15 मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. … The post वाळकी : बाजार समित्या निवडणुका पुन्हा लांबणीवर appeared first on पुढारी.http://dlvr.it/SdyzCG
सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गुंडांच्या टोळ्या
सुपा : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर असणार्या तोशिबा व मिंडा सारख्या कंपन्या आपला प्रकल्प स्थलांतरीत करीत त्यांच्या मायदेशी परतल्या आहेत. गुंडाच्या टोळ्यांमुळे औद्योगीक वसाहतीत दहशत पसरली आहे.त्यामुळे चार हजार लोकांचा रोजगार संपुष्टात आल्याचा मोठा आरोप पारनेर तालुका भाजपा कमीटीने सुपा येथे पत्रकार परिषदेत केला आहे. पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी सुपा येथे पत्रकार … The post सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गुंडांच्या टोळ्या appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sdyz5T
नगर : पूरक पोषण आहार चौकशीचे आदेश, गटशिक्षणाधिकार्यांना तीन दिवसांचा अल्टिमेटम
नगर : पुढारी वृत्तसेवा : मुलांना दिल्या जाणार्या शालेय पोषण आहारातील ‘पूरक’ आहार हा गायब झाल्याचे दै. पुढारीतील वृत्तानंतर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. शाळेत विद्याथ्यार्ंना पूरक आहार मिळतो की नाही, याबाबत विद्यार्थी आणि पालक यांचे लेखी म्हणणे घेवून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी तसेच पोषण आहार … The post नगर : पूरक पोषण आहार चौकशीचे आदेश, गटशिक्षणाधिकार्यांना तीन दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sdyyxq
शरद पवार यांच्यामुळे भारत अन्नधान्य निर्यातदार : जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे
https://ift.tt/MyvmI7b
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्योत्तर काळात देशात अवघे 50 दशलक्ष टन धान्याचे उत्पादन होत असे. लोकसंख्येला पुरेसे उत्पादन होत नसल्याने अन्नधान्य आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सांगत 1972 च्या दुष्काळात पाणी होते, पण धान्य नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली. ही सल मनात ठेवून तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सत्तासुत्रे हाती येताच दूरदृष्टीचे नियोजन करून, अन्नधान्य आयात करणार्या भारत देशाला धान्य निर्यातदारांचा देश बनविण्याची किमया करून दाखविली, असे सांगत चिकित्सक अभ्यास व धोरणांच्या नियोजनबद्ध मांडणीमुळे शरद पवार दुसर्या हरित क्रांतीचे जनक ठरले, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ, लेखक व व्याख्याते डॉ. सुधीर भोंगळे यांनी केले.
येथील रयत शैक्षणिक संकुल महाविद्यालय विकास समिती आयोजित पद्मविभूषण, माजी केंद्रीय मंत्री शरद यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त ‘मा. खा. शरदचंद्र पवार जीवन व कार्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. भोंगळे यांनी शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वासह त्यांचे राजकारण, शेती, शिक्षण आदी आकाशाला गवसणी घालणार्या व्यापक कार्याचा आढावा मांडला.
अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपुरच्या चेअरमन मीनाताई जगधने यांनी भूषविले. अध्यक्षस्थानावरून मीनाताई जगधने यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या व्यापक कार्याचा संक्षिप्त व मार्मिक शब्दांत गौरव केला. आई, वडिलाचे सुसंस्कार व पवार घराण्याच्या उदात्त विचारांच्या वारस्याचा एकेक पदर त्यांनी हळूवारपणे उलगडत चिंतणीय विचार मांडले. शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाबद्दलच्या निवडक पैलुंवर विचार मांडताना त्या म्हणाल्या, ‘भर पावसात भाषण करणारे शरद पवार यांचे कार्य अतुलनिय आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे प्रमुख पाहुणे होते. व्याख्याते डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले, खरेतर जगाच्या अन्नधान्याची काळजी वाहणारे शरद पवार हे शेतकर्यांचे मसिहा होत. आपल्या दिशादायी कर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्रावर अनंत उपकार करून ठेवले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात येताना सत्याची बाजू घेणारी त्यांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरली आहे. देशावर नैतिक दडपण असलेले पवार हे जुन्या- नव्याचा संगम असलेला पूल आहे. हा पूल देशाला खूप महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा विरोध सहन करावा लागला, मात्र तेव्हा एकमेव शरद पवार यांनी आपल्याला साथ दिल्याचे दस्तुरखुद्द मोदी सांगतात, याचा डॉ. भोंगळे यांनी आवर्जून उल्लेख केला.
प्रास्तविक प्र. प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे यांनी केले. यावेळी डॉ. रविंद्र जगधने, डॉ. राजीव शिंदे,जनरल बॉडी सदस्य बाप्पुसाहेेब पटारे, प्राचार्य मुकूंद पोंधे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एन. सी. पवार, उपप्राचार्य डॉ. सुनील चोळके, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्या सुजाता पोखरकर, डी.डी. काचोळे विद्यालय मुख्याध्यापक सुनील साळवे, एस. के. सोमय्या विद्यालय मुख्याध्यापिका सोनाली पैठणे रजिस्ट्रार एस.के.राऊत, अधीक्षक के. एम. जाधव आदींसह प्राध्यापक व रयत सेवक उपस्थित होते.फफ
पवार साहब करेंगे, तो सब हो सकता है !
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात नाही, असे सांगत डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत जातो, तेव्हा प्रादेशिक असो वा देश पातळीवरील प्रत्येक राज्यातील महान हस्ती समस्या सोडविण्यास मोठ्या आशेने, अपेक्षनेे पाहते अन् ती सुटताच म्हणते, ‘पवार साहब हैं तो सब कुछ हो सकता हैं!
रयत शिक्षण संस्थेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे प्रदीर्घ 50 वर्षे योगदान आहे. त्यांचा केवळ 82 वा नव्हे तर आपण 100 वा वाढदिवस साजरा करू. राजकारणासह त्यांचे कृषी, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्याचा मोठा अवाका आहे. 2019 मध्ये पावसात सभा घेत त्यांनी विधान सभेचे रणांगण जिकंले. त्यांच्यामुळे मी निवडून आलो, आमदार झालो. कामावरील प्रचंड श्रद्धा व जनमानसांप्रती सतत प्रेम बाळगणारे पवार यांचे व्यक्तिमत्व अवघ्या महाराष्ट्राला ऊर्जा देते.
– आ. आशुतोष काळे, ‘रयत’ उत्तर नगर अध्यक्षआयुष्याच्या उत्तरार्धातही शरद एक्स्प्रेस सुसाट वेगाने पुढे जात आहे. त्यांचे मन अजूनही तरुण असून, माणसांचा सहवास हेच त्यांच्या जिवनाचे टॉनिक आहे. शरदरावांचे व्यक्तित्व अष्टपैलू आहे. व्यापक दूरदृष्टी, कार्यकुशलता, धडपडी वृती, संघटन कौशल्य, नियोजनबद्धता व सामाजिक बांधिलकी या गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणातून समाजकारण केले.
– मीनाताई जगधने, ‘रयत’ मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, रयत शैक्षणिक संकुल चेअरमन
The post शरद पवार यांच्यामुळे भारत अन्नधान्य निर्यातदार : जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/0ztBLMd
via IFTTT
नगर : पूरक पोषण आहार चौकशीचे आदेश, गटशिक्षणाधिकार्यांना तीन दिवसांचा अल्टिमेटम
https://ift.tt/skZPegf
नगर : पुढारी वृत्तसेवा : मुलांना दिल्या जाणार्या शालेय पोषण आहारातील ‘पूरक’ आहार हा गायब झाल्याचे दै. पुढारीतील वृत्तानंतर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. शाळेत विद्याथ्यार्ंना पूरक आहार मिळतो की नाही, याबाबत विद्यार्थी आणि पालक यांचे लेखी म्हणणे घेवून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी तसेच पोषण आहार अधिक्षक यांना केल्या आहेत. त्यामुळे आता या अहवालाकडे जिल्ह्याच्या नजरा असणार आहेत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना पोषण आहार दिला जातो. आठवड्यातून सहा दिवस हा आहार दिला जातो. मात्र, यामध्ये एक दिवस गूळ शेंगदाण्याचा लाडू, खारीक खोबरे, राजगिरा लाडू, केळी, सफरचंद इ. पूरक आहार देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. गॅस, भाजीपाला खरेदीबरोबरच त्यात पूरक आहारासाठीही निधी सामाविष्ट आहे. असे असताना काही शाळांमध्ये मुलांना पूरक आहार दिलाच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याप्रकरणी दै. पुढारीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचे लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर सीईओ येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी पाटील यांनी सर्वच तालुक्यातील क्षेत्रीय अधिकार्यांना लेखी सूचना काढल्या आहेत.
काय सूचना आहेत
तालुका, योजनेस पात्र शाळांची संख्या, पूरक आहार न दिलेल्या शाळाची संख्या, पूरक आहार न दिल्याची कारणे, पूरक आहार न दिलेबाबत कारवाई इत्यादी माहितीचा तपशील शिक्षणाधिकारी पाटील यांनी मागितला आहे. शाळांची प्रत्यक्ष तपासणी करून त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक यांना पूरक आहार दिला जातो किंवा कसे, याबाबत लेखी म्हणणे घेवून संबंधित अहवाल दि. 9 डिसेंबर पर्यंत सादर करावा. संबंधित अहवाल सीईओ येरेकर यांना सादर करण्यात येणार आहे.
पालक मेळाव्यातून म्हणणे घेण्याच्या हालचाली!
पूरक आहार वाटपाची तपासणी करण्यासाठी तालुक्यातील अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. या तपासणीत विद्यार्थी आणि पालकांचे लेखी म्हणणे घेतले जाणार आहे. एकाचवेळी सर्व पालक तपासणी अधिकार्यांना भेटणार नाही, मात्र त्यासाठी गुरुवार, शुक्रवारी या दोन दिवस बहुतांशी ठिकाणी पालक मेळावा बोलावून त्यात याबाबत म्हणणे घेतले जाणार असल्याचेही समजले.
सीईओंकडेही पालकांच्या थेट तक्र ारी?
काही पालकांनी मुलांच्या जबाबासह यापूर्वीच पूरक आहार मिळत नसल्याच्या तक्रारी सीईओ, अतिरीक्त सीईओ यांच्याकडे केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून प्रत्यक्षात आता केली जाणारी तपासणी, त्याचा झेडपीत पाठविला जाणारा अहवाल आणि सीईओ व अतिरीक्त सीईओंकडे आलेल्या तक्रारी, यामधील बनवाबनवी पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मदतनिसांवर कोणतेही आक्षेप नाहीत.
The post नगर : पूरक पोषण आहार चौकशीचे आदेश, गटशिक्षणाधिकार्यांना तीन दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/gGT4fDS
via IFTTT
कर्हे घाटाच्या दरीत कार कोसळून महिला ठार
https://ift.tt/G2Shm7N
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यावरुन- नाशिकला जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात नाशिक येथील रहिवासी असणार्या राजश्री विजय पाटील या महिलेचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, विजय नारायण पाटील, राजश्री विजय पाटील, चिन्मयी विजय पाटील, वनिता राजेश कुलकर्णी, आदिती राजेश कुलकर्णी (नाशिक) हे आपल्या वॅगनआर कारमधून पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली.
झालेल्या भीषण अपघातात, कारमधील राजश्री विजय पाटील (वय 46) यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पो. नि. अरुण आव्हाड, सहा. फौजदार एस. एस. पाटोळे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातातील जखमींना संगमनेर येथील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.
The post कर्हे घाटाच्या दरीत कार कोसळून महिला ठार appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Oe6AEyg
via IFTTT
कोपरगाव : बिपीनराव कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार
कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनराव कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवर कार्यरत असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट कोईमतूर अंतर्गत सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.विजयन नायर यांच्या हस्ते देऊन सन्मान केला … The post कोपरगाव : बिपीनराव कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.http://dlvr.it/Sdvwyx
अपघातांची वाढती संख्या डोकेदुखी; नगर-औरंगाबाद महामार्ग
https://ift.tt/7v1tlMu
नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर- औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेल समोरील चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी तपोवन रस्ता परिसरातील नागरिकांनी नगरच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता व विभाग क्रमांक दोन उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याची प्रत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही देण्यात आली.
कर्डिले यांना वारंवार घडणारे अपघात व वाढती वर्दळ पाहता गतिरोधक बसविण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. इंद्रायणी चौकातील हॉटेल समोर तपोवन परिसरातून येणार्या जाणार्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पावधीतच इंद्रायणी बस स्टाप निर्माण झाला असून, तपोवन वासियांना नगरमध्ये जाण्या- येण्यासाठी हा रस्ता सोईस्कर आहे. तसेच, या चौकात हॉटेल व्यवसाय जोरात असून याच चौकात तीन मंगल कार्यालय, मार्बल स्टाईलचे व्यवसायीक असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते.
तपोवन परिसर मोठ्या प्रमाणात विकसीत होत असूनल, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, भाजीपाला व्यवसायिक, बांधकाम व्यवसायिक जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर या चौकाचा वापर करत आहेत. याच रस्त्यावर नको त्या ठिकाणी गतिरोधक आहेत पाहिजे, त्या ठिकाणी गतिरोधक नाहीत,असा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इंद्रायणी चौकात गतिरोधक बसवावेत, या आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला दिले. निवेदनावर संदीप पालवे, दत्तू शिरसाठ, अशोक काळे, लक्ष्मण काळे, स्वप्निल कासवा, एस. रहेमान खान, संदीप किनगे, विक्रम आव्हाड, संतोष लोंढे, सोमनाथ नजन, गोरक्षनाथ दरवडे, रवींद्र कैदके, आसाराम लाहोटी, भगवान आव्हाड आदींसह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.
The post अपघातांची वाढती संख्या डोकेदुखी; नगर-औरंगाबाद महामार्ग appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Oc8TAPb
via IFTTT
नेवासा होमगार्डची 50 वर्षे निष्काम सेवा
https://ift.tt/aCipkQm
नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या देवगड दत्तजयंती उत्सवातील बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्डची 50 वर्षे निष्काम सेवेची परंपरा आजतागायत सुरूच आहे. बुधवारी होणार्या उत्सवासाठी नेवासा होमगार्ड जवान सेवेसाठी सज्ज झाले आहेत. नेवासा होमगार्डची स्थापना सन 1952 साली झाली. श्री क्षेत्र देवगडचे मंदिर बांधकाम 1957 साली सुरू होते. मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर दत्तजयंती उत्सवाला श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी सुरुवात केली.
त्यावेळी ज्येेष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.गोपाळराव थावरे हे होमगार्ड समादेशक म्हणून काम पाहत होते. तेव्हापासून दत्तजयंती उत्सवात निशुल्क भक्तांसाठी बंदोबस्त देऊन सेवा देण्यासाठी नेवासा होमगार्डने संकल्प केला होता. त्यानंतर स्वर्गीय विठ्ठलराव जंगले पाटील हे समादेशक झाले. त्यांनी देखील त्यावेळी पंधरा ते वीस होमगार्डला बरोबर दत्तजयंती उत्सवासाठी बंदोबस्त दिला. त्यानंतर ही परंपरा सुरूच राहिली.
भास्करगिरी बाबा देवगडचे उत्तराधिकारी झाल्यानंतर दिवसेंदिवस देवगडच्या दत्तजयंतीचा उत्सव हा पुढे बहरतच गेला. त्यात स्व. भाऊसाहेब पाठक यांनी सेवेची परंपरा पुढे सुरू ठेवली. आज होमगार्ड जवानांची संख्या दीडशेच्या वर जाऊन पोहचली आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी नेवासा तालुक्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त देण्याचे काम होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.
दर रविवारी न चुकता होमगार्ड कार्यालयाच्या प्रांगणात परेड घेणे, होमगार्ड सुरक्षेच्या बाबतीत शिस्तीचे धडे देणे, हे काम सुरू आहे. जिल्ह्यात देखील प्रशिक्षण शिबिरे घेऊन होमगार्ड दलात प्रबोधन करणे, असे अनेक उपक्रम सुरू असल्याने जिल्ह्यात चांगल्या सेवेच्या बाबतीत पारितोषिके पटकावून होमगार्डने नेवासा तालुक्याचे नाव उंचावले आहे.
देवगड दत्तजयंती सोहळयात नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त देण्यासाठी होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे व जनसंपर्क अधिकारी सुधीर चव्हाण, पलटणनायक अशोक टेमकर, पोलिस पाटील दिलीप गायकवाड, श्रीकांत ससे, पलटणनायक दादासाहेब कणगरे, अल्ताफ शेख, राजेंद्र बोरुडे, अरुण देवढे, गफार शेख, उमेश इंगळे, होमगार्ड विकास बोर्डे, अशोक चव्हाण, मोहन गायकवाड, शकील शेख यांच्यासह 50 होमगार्ड व सहा महिला होमगार्ड सज्ज झाले आहेत.
The post नेवासा होमगार्डची 50 वर्षे निष्काम सेवा appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/VnyQaiX
via IFTTT
कोपरगाव : बिपीनराव कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार
https://ift.tt/tIEi5hU
कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनराव कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवर कार्यरत असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट कोईमतूर अंतर्गत सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.विजयन नायर यांच्या हस्ते देऊन सन्मान केला आहे. सदरचा पुरस्कार कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतकर्यांच्या चरणी समर्पित केला आहे.
या संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पुढच्या वर्षापासून सहकारी साखर उद्योगात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या नावे प्रतिष्ठेचा देश पातळीवर पुरस्कार या संस्थेचेवतीने दिला जाणार आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनाबरोबरच आसवनी त्यावरील विविध रासायनीक उपपदार्थांची निर्मीती करून सहवीज निर्मीती, बायोगॅस, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करून देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपीनराव कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्यांचे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्याबाबत धडक कृती विकास कार्यक्रम राबविले. ऊस संशोधनातील शिखर संस्था असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट सोसायटी, कोईमतूर अंतर्गत उसाच्या विविध विकसीत जातीचे ऊस बेणे सभासदांसह शेतकर्यांना उपलब्ध करून कमी पाण्यात, कमी श्रमात अधिक ऊस उत्पादन कसे मिळेल, यावर सातत्यांने भर दिला आहे.
सत्कारास उत्तर देतांना बिपीनराव कोल्हे म्हणाले की, सध्या ऊस उतारा आधारीत दर दिले जात असल्याने प्रती हेक्टरी ऊस व साखर उतारा देणार्या ऊस जातींची गरज आहे आणि त्यासाठी ऊस संशोधन केंद्र कोईमतूर संस्थेने को- 7219, को- 86032 सारख्या ऊस जाती विकसीत करून शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. जगात ब्राझील मध्ये 15 टक्के साखर उतारा देणार्या ऊस जाती विकसीत झाल्या आहेत. त्या भारतात विकसीत झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल.
ऊस संशोधनात कोईमतूर संस्थेने मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊन शेतकर्यांचे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले आहे. साखर उद्योगातील भरीव योगदान बद्दल शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोईमतुर यांनी आपला जो सन्मान केला आहे. तो व्यक्तिगत माझा नसून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा असल्याचे ते म्हणाले. या पुरस्काराबद्दल बिपिनराव कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
.. तर साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल
जगात ब्राझील मध्ये 15 टक्के साखर उतारा देणार्या ऊस जाती विकसीत झाल्या आहेत. त्या भारतात विकसीत झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल. ऊस संशोधनात कोईमतूर संस्थेने मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊन शेतकर्यांचे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले असल्याचे बिपीनराव कोल्हे यांनी सांगितले.
The post कोपरगाव : बिपीनराव कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/PnrQdTB
via IFTTT
नगर : खर्चमर्यादा हजारांत, प्रत्यक्षात 25 लाखांच्या घरात!
https://ift.tt/ELfDQCJ
नगर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाची निवडणूक लढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घातली आहे. सरपंचपदासाठी कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त पावणेदोन लाख रुपये तर सदस्यपदासाठी कमीत कमी 25 हजार ते जास्तीत जास्त 50 हजार रुपये उमेदवारांना खर्च करण्याची मुभा आहे. मात्र, गावचा कारभारी होण्यासाठी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा चुराडा होतो. मोठ्या ग्रामपंचायतींत हा आकडा मात्र, 50 लाखांच्या घरात जात आहे. सदस्यपदाची निवडणूक अटीतटीची असल्यास दोन -अडीच लाख रुपये खर्च केला जात आहे.
जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या सदस्य व थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर रोजी होत आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच संपली आहे. सदस्य व सरपंचपदाची निवडणूक लढविण्यासाठी सातवी पास ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच निवडणूक लढविणार्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे तर मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये अनामत रक्कम जमा करावी लागत आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणूक लढविणार्या उमेदवारांना खर्च किती करावा याची मर्यादा घालून दिली आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी देखील उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेला एकूण खर्च निकाल लागण्यानंतर 30 दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. खर्च जमा न करणार्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येत आहे.त्यामुळे निवडणूक खर्चाला अधिक महत्त्व आले.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. सदस्यसंख्येनुसार सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे.
छोट्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 25 हजार तर मोठ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपये खर्च करता येणार आहे. सरपंचपदासाठी निवडणुकीसाठी छोटी ग्रामपंचायत असल्यास 50 हजार ते मोठी ग्रामपंचायत असल्यास 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यास आयोगाने उमेदवारांना संमती दिली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानाच्या दिवसांपर्यंतचा खर्च उमेदवारांना सादर करणे बंधनकारक आहे.
गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.त्यामुळे ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.मोठ्या ग्रामपंचायतीची बजेट देखील मोठेच असते. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य होण्यासाठी प्रत्येक राजकीय कार्यकर्ता इच्छुक असतात. त्यामुळे सरपंच व सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
भावकीची जिरविण्यासाठी अधिक खर्च
गावचा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना संपूर्ण गावातील मतदार सांभाळावे लागणार आहे. त्यासाठी खर्च देखील भरमसाठ होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मातब्बर व्यक्तींनाच उमेदवारी दिली जात आहे. शक्यतो सदस्य व सरपंचपदाच्या निवडणुकीत भावबंदकीलाच एकमेकांशी झुंजावे लागत आहे. त्यामुळे भावबंदांची जिरवण्यासाठी निवडणुकीत मोठा खर्च होत आहे.
The post नगर : खर्चमर्यादा हजारांत, प्रत्यक्षात 25 लाखांच्या घरात! appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/fSUzguy
via IFTTT
नगर तालुक्यातील 21 अर्ज झाले बाद; सरपंचपदाचे 7 व सदस्यपदांच्या 14 अर्जांचा समावेश
https://ift.tt/U8zxeQf
नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात सरपंचपदाचे 7 तर सदस्यपदांचे 14 असे एकूण 21 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. सरपंचपदाचे साकत येथील 2, वाळकी येथील 1 व राळेगण येथील दोन अर्ज बाद झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रारंभ झाला असून, बुधवारी निवडणूक रिंगणातीलउमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. वाळकी, नेप्ती, सारोळा कासार यासह तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. 2 डिसेंबर या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले.तालुक्यात सरपंचपदासाठी एकूण 180 तर सदस्यपदासाठी 862 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी नगर तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीनिहाय अर्जांची छाननी करण्यात आली. सरपंचपदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी 173 अर्ज वैध ठरले असून, 7 अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये वाळकी येथील 1, राळेगण 2, खातगाव टाकळी 1, साकत 2, कौंडगाव जांब येथील 1 अर्जाचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 862 पैकी 848 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. 14 अर्ज मात्र बाद झाले आहेत. यामध्ये वाळी ग्रामपंचायतीमधील 2, नेप्ती 1, राणेगण 1, सारोळा कासार 1, टाकळी खातगाव 1, वडगाव तांदळी 1, आठवड 1, खातगाव टाकळी 1, साकत 3 व कौंडगाव जाँब येथील 2 अर्जाचा समावेश आहे.
नगर तहसील कार्यालयात तहसीलदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली छाननी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बारवकर व इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
वैध अर्ज कंसात सरपंचपदाची संख्या
वाळकी 64 (5), नेप्ती 56 (10), कापूरवाडी 40 (9), नांदगाव 25 (8), राळेगण 41 (6), सारोळा कासार 41 (6), शेंडी 51 (10), जखणगाव 22 (9), नारायणडोहो 55 (12), सोनेवाडी चास 25 (3), टाकळी खातगाव 40 (5), वडगाव तांदळी 20 (6), आठवड 29 (5), आगडगाव 27 (4), खातगाव टाकळी 41 (6), कौडगाव जांब 35 (7), बाबुर्डी बेंद 21 (3), मदडगाव 14 (5), पांगरमल 15 (7), पिंपळगाव कौंडा 20 (6), पिंपळगाव लांडगा 20 (5), राजणी 37 (7), साकत 26 (6), सारोळा बध्दी 12 (6), सोनवाडी पिला 17 (5), उक्कडगाव 28 (5), दहिगाव 26 (7).
सात तालुक्यांतील बाद अर्जांची संख्या
अकोले तालुक्यातील सदस्यपदाचे 5, श्रीरामपूर तालुक्यातील सरपंचपदाचे 1, पारनेर तालुक्यातील 9 सदस्य व 2 सरपंचपदाचे, पाथर्डी तालुक्यातील 1 सरपंच व 8 सदस्यपदाचे, राहुरी तालुक्यातील 9 सदस्य व 2 सरपंचपदाचे अर्ज बाद झाले. संगमनेर तालुक्यातील 33 सदस्य व 4 सरपंचपदाचे तर श्रीगोंदा तालुक्यातील 6 सदस्यपदाचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.
The post नगर तालुक्यातील 21 अर्ज झाले बाद; सरपंचपदाचे 7 व सदस्यपदांच्या 14 अर्जांचा समावेश appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ar4TZRv
via IFTTT
पिंपरी : एलबीटी विभाग अतिरिक्त आयुक्त जगतापांकडे
https://ift.tt/pGVTJ5W
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांना डावलून प्रदीप जांभळे यांची नियुक्ती झाली आहे. असे असताना जाणीवपूर्वक जांभळे यांच्या नियंत्रणाखाली झगडे यांचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग देण्यात आला. या दोन अधिकार्यांत झालेले वाद चव्हाटावर आल्याने अखेर झगडे यांचा विभाग अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या नियंत्रणात देण्यात आला आहे. राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी पालिकेच्याच उपायुक्त असलेल्या झगडे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांना रूजू करून घेतले नाही.
अखेर ती नियुक्ती रद्द होऊन त्या जागी प्रदीप जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली. ते रूजू झाल्यानंतर सर्व तीन अतिरिक्त आयुक्तांच्या विभागांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला. मात्र, उपायुक्त झगडे यांच्याकडील एलबीटी विभाग जाणीवपूर्वक जांभळे यांच्या नियंत्रणाखाली देण्यात आला. दरम्यान, पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याबद्दल झगडे यांनी मॅटमध्ये दाद मागितली. त्यात त्यांनी राज्य शासन, पालिका आयुक्त सिंह व अतिरिक्त आयुक्त जांभळे यांना प्रतिवादी केले आहे.
दुसरीकडे, नियमित बैठका व सभेला उपस्थित राहत नसल्याने जांभळे यांनी झगडे यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यावरून नवीन वाद सुरू झाला आहे. त्यासंदर्भात पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. ते वाद वाढत जाऊ नये म्हणून आयुक्तांनी झगडे यांचा एलबीटी विभाग अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्याकडून काढून घेतला आहे. तो विभाग अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे सोपविला आहे.
The post पिंपरी : एलबीटी विभाग अतिरिक्त आयुक्त जगतापांकडे appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/rmOKpjg
via IFTTT
नेवासा : पोलिस निरीक्षकास धक्का देत दुचाकीस्वारांनी केले पलायन
नेवासा : पुढारी वृत्तसेवा : पोलिस निरीक्षक विजय करे यांना धक्का देत पलायन केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत डांबरी रस्त्यावर पडल्याने पोलिस निरीक्षक करे जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी दिलीप कुर्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक करे हे शनिवारी (दि.3) सरकारी गाडीतून शेवगाव पोलिस … The post नेवासा : पोलिस निरीक्षकास धक्का देत दुचाकीस्वारांनी केले पलायन appeared first on पुढारी.http://dlvr.it/SdrtQ8
कानून के हात बहुत लंबे होते हैं..! एकोणपन्नास वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद
https://ift.tt/Gx8reX0
अमोल कांकरिया :
पाथर्डी तालुका : ’कानून के हात बहुत लंबे होते है’ हा डायलॉग आपल्याला अनेकदा हिंदी सिनेमातून ऐकायला मिळतो. तसाच काहीसा प्रकार या डायलॉगप्रमाणे खर्या आयुष्यात घडला आहे. ते म्हणजे असं की, तब्बल एकोणपन्नास वर्षांनंतर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पाथर्डी पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले आहे. पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवराम उर्फ सीताराम तात्याबा भताने (वय 77) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुजरातमधील अहमदाबाद शहरातील सरदार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन 1973 साली भादंवि कलम 302, 382 अन्वये चोरी करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांना यातील आरोपीचे नाव सीताराम तात्याबा भताने (रा. रांजणी, ता.पाथर्डी, जि. नगर) असे असल्याचे निष्पन्न झाले होते.
गुन्हा घडल्यापासून तो गुजरात पोलिसांच्या हाती आला नव्हता. आरोपी भताने याने आपल्या मूळ गावी रांजणी येथे येऊन आपले मूळ नाव सिताराम हे बदलून शिवराम केले. गुजरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरूच होता. वेळोवेळी गुजरात पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडे यासंदर्भात माहिती घेतली. पण, हा आरोपी मिळून येत नव्हता.
मात्र, ’कानून के हात बहुत लंबे होते है’ या वाक्याप्रमाणे पोलिसांनी अखेर 49 वर्षांपूर्वी गुन्हा घडलेल्या आरोपीला शनिवारी शोधून काढत जेरबंद केले. पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस नाईक राम सोनवणे, अतुल शेळके, भारत अंगरखे यांनी ही कारवाई केली.
नाव बदलून राहत होता भताने
आरोपी भताने हा वेगवेगळी नावे बदलून राहत होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांनी अहमदनगर पोलिसांना भताने याचा शोध घेऊन ताब्यात देण्याची मागणी केली होती. पाथर्डी पोलिसांनी भताने याचा आठ दिवस कसून शोध घेत, त्याला ताब्यात घेतले. अखेर एकोणपन्नास वर्षांनंतर आरोपी जेरबंद झाला.
गुजरात पोलिसांच्या ताब्यात देणार
आरोपी भताने हा लाकडी काठीचा आधार घेऊन चालत होता. तसेच, तो हा गुन्हा लपविण्यासाठी कीर्तन, भजन अशा कार्यक्रमात सहभागी होत असे. वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. पाथर्डी पोलिस आरोपी भताने याला गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करणार असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
The post कानून के हात बहुत लंबे होते हैं..! एकोणपन्नास वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/xcOoet4
via IFTTT
बोधेगाव : अतिवृष्टीचे अनुदान कधी मिळणार?
https://ift.tt/62zUS34
बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अतिवृष्टीग्रस्त बोधेगाव महसूल मंडळातील 22 गावे आणि चापडगाव महसूल मंडळातील 16 गावातील शेतकर्यांच्या नजरा आता मायबाप सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. आज येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी तग धरुन आहेत. नुकसान भरपाईचे अर्ज भरून दिले, पंचनामे होऊनही दीड महिना झाला. मग, मदतीचे अनुदान मिळणार तरी कधी, असा सवाल अतिवृष्टीग्रस्त शेतकरी विचारताना दिसत आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात 17 आणि 18 ऑक्टोबरला मध्यरात्रीनंतर सलग दोन तास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पहाटे थांबून थांबून कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्या अगोदरच आठवडाभरापासून या भागात दररोज पावसाच्या सरी कोसळत होत्या. सततधार पावसाने खरीप पिके धोक्यात आली असतानाच अतिवृष्टी झाली. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम पाण्यात गेला होता. वेचणीस आलेल्या कपाशी, फुलोर्यात आलेल्या तुरी, काढणीसाठी आलेले सोयाबीन, मूग , बाजरी, उडीद आदी पिकांना जलसमाधी मिळाली होती. हजारो हेक्टर पिकांत गुडघाभर पाणी साचले होते. फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या होत्या. कोणतेच पीक एक टक्कासुध्दा शेतकर्यांच्या हातात आले नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने एका रात्रीत हिरावून घेतला होता. काही तासात होत्याचे नव्हते झाले होते.
चापडगाव, राक्षी, गदेवाडी, सोनविहीर, मुंगी, कांबी, हातगाव, बोधेगाव, शेकटे, बालमटाकळी, मुरमी, गायकवाड जळगाव, सुकळी, लाडजळगाव, दिवटे, अंतरवली, अधोडी या गावांतील पिके आधीच्या पावसाने 70 टक्के गेली होती. त्यात अतिवृष्टीने सगळेच पाण्यात गेले होते. जवळपास 38 गावात खरीप पिकांना जलसमाधी मिळाली होती. उंच बांधावरून कोणत्याही दिशेने पाहिले तर नजर पुरेपर्यंत पिकात पाणीच पाणी दिसत होते. समुद्रात जलपर्णी असल्या सारखे दृश्य सगळीकडे दिसत होते.
संपूर्ण खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधार्यांनी केली. मोर्चे, आंदोलने झाली. त्यानंतर 25 ऑक्टेबरला राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या भागात बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव शिवारात शेतात जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकर्यांना आधार दिला. शेवगाव तालुक्यातील जवळपास 62 हजार हेक्टर क्षेत्र शंभर टक्के बाधित झाल्याचे त्यांनी कबूल केले आणि आठ दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश देऊन लवकरात लवकर शेतकर्यांना भरीव मदत देण्याची घोषणा बांधावरच केली होती.
त्याला आता दीड महिना होत आला आहे. मदतीची दमडीसुद्धा अजूनपर्यंत शेतकर्यांच्या बँक खात्यावर आलेली नाही. मोठ्या आशेने शेतकरी पासबुक घेऊन बँकेत जातात आणि ’साहेब काही खात्यावर आलयं का बघा ’, अशी केविलवाणी विचारणा बँक कर्मचार्यांना करताना दिसत आहेत. पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली की काय? अशी कुजबुज बँकेच्या परिसरात शेतकरी करताना दिसत आहेत.
खरे तर खरिपासोबत रब्बीचा हंगाम सुद्धा शेतकर्यांच्या हातातून गेला आहे. कारण अजूनही या भागात जमिनीतून पाणी वाहत आहे. वापसा होत नसल्याने गहू, हरबरा, ज्वारी, भाजीपाला, इत्यादी पिकांसाठी रान तयार करता येत नाही. वापसा होणार कधी आणि रब्बी पिकांची लागवड करणार कधी, या विवंचनेत शेतकरी आहेत.
सरकार शेतकर्याच्या पाठिशी आहे, लवकरात लवकर भरीव मदत देण्याची घोषण पालकमंत्री विखे यांनी केली खरी. पण आता शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकार शेतकर्यांच्या पाठीशी कधी उभे राहणार आणि मदत कधी देणार ? याकडेच आता शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत.
The post बोधेगाव : अतिवृष्टीचे अनुदान कधी मिळणार? appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/S4Hi05j
via IFTTT
Popular Posts
Subscribe Us
Labels
Total Pageviews
Search
- December 20231
- November 202332
- October 202335
- September 202332
- August 202345
- July 202341
- June 202354
- May 202365
- April 202351
- March 202379
- February 202391
- January 202379
- December 2022109
- November 2022128
- October 2022177
- September 2022158
- August 2022186
- July 2022145
- June 2022188
- May 2022163
- April 2022155
- March 2022150
- February 2022158
- January 2022183
- December 2021338
- November 2021663
- October 2021681
- September 2021662
- August 2021713
- July 2021714
- June 2021690
- May 2021714
- April 2021692
- March 2021713
- February 2021649
- January 2021731
- December 202019